एआई वर बनवलेल्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे लॉन्च, “आइरा”, मुख्य भूमिकेत रोहित बोस रॉय, करिश्मा कोटक
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआई) बद्दल बरीच चर्चा आहे. याच विषयावर बनलेल्या ‘आयरा’ या पहिल्या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे लाँच मुंबईत पार पडला. या चित्रपटात रोहित बोस रॉय, राजेश शर्मा, करिश्मा कोटक आणि रक्षित भंडारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे निर्माते बिग फिल्म्स मीडिया आणि दिग्दर्शक सॅम भट्टाचार्जी आहेत. डिजिटल थिएटरिकल डिस्ट्रिब्युशनद्वारे हा चित्रपट ४ एप्रिल रोजी संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गाण्याच्या लाँचच्या प्रसंगी संगीतकार समीर सेनही उपस्थित होते.
‘आयरा’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट एआई च्या गैरवापराच्या पैलूवर प्रकाश टाकतो. रोहित बोस रॉय त्याच्या वाढदिवसाच्या 5 एप्रिलच्या एक दिवस आधी ४ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्राबद्दल खूप उत्सुक आहे.
रोहित बोस रॉय यांनी सांगितले की एआई वर आधारित हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे ज्यामध्ये मी मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. अशा प्रकारचा सिनेमा करण्याचा आणि जवळजवळ संपूर्ण चित्रपट द्वारे करण्याचा हा माझा पहिला अनुभव होता. माझे बरेच सीन चे आहेत, जिथे मला हवेत संवाद बोलायचे होते. कोणाशी तरी बोलायचे आहे पण कोणीच नाही. माझ्या पात्राचे नाव हरी सिंह आहे, जर तुम्ही ते उलट कराल तर ते आयरा होईल. मी आयरा नावाचे एक ॲप तयार करतो ज्याद्वारे काहीही पुन्हा तयार केले जाऊ शकते. हे ॲप चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडल्यास काय परिणाम होतील? हाच चित्रपट आहे.”
रोहित रॉय पुढे म्हणाला की, माझा वाढदिवस 5 एप्रिलला आहे आणि 4 एप्रिलला हा चित्रपट रिलीज करून दिग्दर्शक सॅम भट्टाचार्जी मला वाढदिवसाची खूप मोठी भेट देत आहेत. संपूर्ण चित्रपट माझ्या खांद्यावर आहे. हा चित्रपट एआई च्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे पण त्यात प्रणय, नाटक, थरार, गाणी असे सर्व काही आहे. चित्रपटाचा सस्पेन्स जबरदस्त आहे. शेवटच्या पाच मिनिटांचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना पाहावा लागणार आहे. लंडनमध्ये त्याचे शूटिंग करण्याचा अनुभव संस्मरणीय होता. करिश्मा कोटक एक उत्तम अभिनेत्री आहे, तिच्यासोबत काम करणे हा एक अद्भुत अनुभव होता.”
दिग्दर्शक सॅम भट्टाचार्जी म्हणाले की, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आता कोणी बंदुकीने लढत नाही तर तंत्रज्ञानाने लढतो. आज तंत्रज्ञान, डेटा सर्वात महत्त्वाचा झाला आहे, आज डेटा कसा वापरला जातो, आमचा चित्रपट एआई च्या या क्रांतीबद्दल आहे. ही कल्पना मी प्रथम रोहित बोस रॉय यांना सांगितली आणि मला आनंद झाला की त्यांनी ही भूमिका करण्यास होकार दिला. आयराच्या व्हीएफएक्सवर तीन वर्षांपासून काम सुरू आहे.
(छाया:रमाकांत मुंडे)
By Sunder M
अप्सरा” च्या निमित्ताने अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेते विट्ठल काळे एकत्र!!
-सुनील भालेराव निर्मित “अप्सरा” १० मेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !!
नृत्य अभिनेत्री म्हणून आपली ओळख असलेल्या मेघा घाडगे यांनी अनेकदा सशक्त अभिनेत्री म्हणूनह स्वतःचा ठसा उमटवलाच आहे. आगामी ‘अप्सरा’ या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेता विट्ठल काळे झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून चित्रपट हा रोमँटिक असावा असा प्राथमिक अंदाज बांधता येतो.
सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चंद्रकांत पवार यांनी दिग्दर्शक म्हणून यापूर्वी ‘विठ्ठला शप्पथ’ हा उत्कृष्ट चित्रपट दिला आहे. आता ‘अप्सरा’ या चित्रपटातून आणखी एक नवी गोष्ट घेऊन ते आपल्या भेटीस येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी आता उत्सुकता आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे अद्याप जाहीर केली नसली तरी लवकरच जाहीर होतील.
मेघा घाडगे यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्यातील अभिनेत्रीचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. मात्र ‘अप्सरा’ हा चित्रपट त्यांच्यासाठी वेगळा ठरणार आहे. कारण या चित्रपटात त्या साकारत असलेली भूमिका ही अनोखी असून ती नक्की कोणती आहे? यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागणार आहे. तसेच आपल्या बहुआयामी भूमिकेतुन रसिक प्रेक्षकांच्या मनावर नुसत्या आपल्या बोलक्या डोळ्यातून अभिनयाची मोहोर उमटवणारे अभिनेते विट्ठल काळे हे देखील चित्रपटाची जमेची बाजू असणार आहेत.
तसेच या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे, आपल्या रसभरीत गीतातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गीतकार मंगेश कांगणे यांनीच आपल्या शब्दांना स्वरबद्ध केले आहे. त्यामुळे मजबूत कथेला कसलेल्या अभिनयाची साथ आणि त्यावर उत्तम संगीताचा तडका अनुभवासाठी प्रेक्षक मायबाप नक्कीच उत्सुक होतील यात शंका नाही.
*माधुरी दीक्षित ने एक्सल एंटरटेनमेंट की फिल्म मडगांव एक्सप्रेस को बताया हंसी का तड़का, स्नैपशॉट किया शेयर!*
एक्सेल एंटरटेनमेंट की फिल्म मडगांव एक्सप्रेस, अपनी मस्ती भरी कॉमेडी और दिल को छूने वाली चार्म के साथ की वजह से सुर्खियां बटोर रही है। इस मजेदार सफर का वादा करने वाली फिल्म को डेब्यूटेंट डायरेक्टर कुणाल खेमू ने डायरेक्ट किया है, जबकि इसे रितेश सिधवानी और फरहान अख्तर के एक्सल एंटरटेनमेंट के बैनर तले प्रोड्यूस किया गया है। बता दें कि फिल्म देश भर के सिनेमा घरों में रिलीज हो चुकी है और अपने मजेदार कंटेंट और दमदार कास्ट की परफॉर्मेंस से सभी का दिल जीत रही है। ऐसे में, अब बॉलीवुड की शान द ओरिजनल धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने ने भी इस फिल्म की जानकर तारीफ की है।
माधुरी दीक्षित ने सोशल मीडिया पर पूरी टीम द्वारा किए गए बेहतरीन काम की खूब तारीफ की है। फिल्म देखते समय का एक्ट्रेस ने स्नैपशॉट शेयर किया है। जिसमें वह फिल्म के विट्टी डायलॉग्स, जबरदस्त किरदार, और शानदार डायरेक्शन की तारीफ करती नजर आ रही हैं।
अपने पोस्ट में माधुरी ने लिखा है, “क्या हंसी का तड़का था! @kunalkemmu और मडगांव एक्सप्रेस की पूरी टीम को बधाई। डायलॉग्स, किरदार, डायरेक्शन सब कमाल के थे! मैंने अपनी पूरी टीम के साथ फिल्म देखकर बहुत अच्छा समय बिताया। बधाई @divyenndu @pratikgandhiofficial @avinashtiwary15 @norafatehi.”
https://www.instagram.com/stories/madhuridixitnene/3332389841548697214?utm_source=ig_story_item_share&igsh=MXZzd3IyMGgzMHdiaA==
“बचपन के सपने… लग गए अपने,” इस टैगलाइन के साथ, ‘मडगांव एक्सप्रेस’ को रितेश सिधवानी और फरहान अख्तर के एक्सेल एंटरटेनमेंट के बैनर तले बनाया गया है। वहीं, कुणाल खेमू द्वारा लिखित और निर्देशित यह फिल्म सिनेमाघरों में रिलीज हो चुकी है और इसे सभी द्वारा खूब पसंद किया जा रहा है।
अनेक अडचणींवर मात करीत अत्यंत चतुराईने ‘मोऱ्या’ हा मराठी भाषेतील चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रथम प्रदर्शित करण्यात आला. निर्मात्यांची विशेष लक्ष पुरवून चित्रपटाच्या कल्पक वितरणासोबत आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीची सांगड घालत प्रसिद्धी व मार्केटिंग व्यवस्थापन करून मुंबई, व उपनगर, पुणे आणि धुळे या केंद्रांवर लक्ष केंद्रित करून आपला जम बसवत प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे येण्यासाठी आकर्षित केले आहे.
ऐन राजकीय शिमग्याच्या आयपीएल मोसमात ‘मोऱ्या’ खरोखर प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरला आहे. विशेष आकर्षण निर्माण करणारे पोस्टर आणि अत्यंत नजाकतीने कापलेला चित्रपटाचा सुबक ट्रेलर, चित्रपटाचे वेगळे कथागुणधर्म, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, संगीत आणि सोशल मीडियावरील चर्चा, पोस्ट पाहून प्रेक्षकांची पाऊले आपसूकच चित्रपटगृहाच्या दिशेने वळत असल्याने विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मोऱ्याची शीर्षक भूमिका करणारे अभिनेते आणि लेखक दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांनी दिली आहे.
मराठी चित्रपटांच्या ट्रेंड पेक्षा वेगळा विषय असलेल्या ‘मोऱ्या’ला मिळत असलेला “द्विगुणित करणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवीत असून सर्व टीमने तीन वर्षे घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आहे. येत्या आठवड्यात ‘मोऱ्या’ महाराष्ट्रातील उर्वरित ठिकाणी आम्ही प्रदर्शित करू, मराठी रसिकांचे प्रेम आम्हाला असेच मिळणार आहे” असे ‘मोऱ्या’च्या सर्व निर्मात्यांनी म्हटले आहे.
सुख कळले” कलर्स मराठीवर येत्या २२ एप्रिलपासून
प्रोमोला रसिकांची उत्स्फूर्त दाद!!!
महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला आणतेय.
आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिलाची गोष्ट म्हणजे ‘ सुख कळले!’
सुख नेहमी हक्क, अधिकार मिळवण्यातच असतं, असं नाही तर ते त्यागातही असू शकतं… स्वतःला जिंकताना बघण्यात सुख असतंच पण कधीकधी दुसऱ्याला जिंकवण्यात नि जिंकलेलं पाहण्यातही सुख असू शकतं. माधव- मिथिलाचं सुख कशात आहे, हे सांगणारी , त्यांच्या निखळ , निःस्वार्थी प्रेमाची ही कथा म्हणजेच ‘सुख कळले!’ २२ एप्रिलला कलर्स मराठीवर दाखल होतेय. याचा पहिलाच गोड प्रोमो रसिकांच्या भेटीला आलाय. आणि माधव- मिथिलाच्या भूमिकेत रसिकांना भेटायला येणाऱ्या सागर देशमुख आणि स्पृहा जोशी यांच्या कमाल जोडीचं प्रेक्षक खूप कौतुक करतायत. या कसदार कलावंतांना पडद्यावर एकत्र पाहणं हेही सुखच असणार आहे, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया मिळतेय.
या मालिकेची निर्मिती सोहम प्रॅाडक्शन्स यांनी केली असून सुचित्रा बांदेकर व सोहम बांदेकर या मालिकेचे निर्माते आहेत.
रशीद निंबाळकर लिखीत, दिग्दर्शित “ऱ्हास” या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
राष्ट्रीय मानवअधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अग्निपंख प्रॉडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी निर्मित, रशीद निंबाळकर लिखीत, दिग्दर्शित “ऱ्हास” या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतातील एकुण १३९ लघुपटातून “ऱ्हास” या एकमेव लघुपटाची महाराष्ट्रातून निवड झाली आहे.
आधुनिक भारतात आजही भटक्या समाजात काही प्रथा ह्या रुढी व परंपरेनुसार मजबुरीने पाळाव्या लागतात.आयुष्यभर फिरस्ती करून,पारंपारिक कला सादर करून पोट भरुन जीवन जगणाऱ्या काही भटक्या समाजावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ह्या जगात
त्यांच्या शेकडो वर्षांच्या पारंपारीक कला या हळूहळू ऱ्हास पावत आहेत.याच विषयावर “ऱ्हास” हा लघुपट आपल्या मनाला भिडतो आणि विचार करायला भाग पाडतो.
याआधी रशीद निंबाळकर यांना बाराव्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात ‘इरगाल’ चित्रपटाला बेस्ट फिल्म ज्युरी अॅवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आले होते. महोत्सवातील ७१८ चित्रपटांतून “इरगाल” चित्रपटाला हा पुरस्कार होता. महाराष्ट्रातील मरीआईवाले या दुर्लक्षित जमातीवर हा चित्रपट भाष्य करणारा होता.
परमेश्वर जाधव, उषा निंबाळकर व दीदी निंबाळकर यांनी या लघुपटात काम केले आहे. रशीद निंबाळकर यांनीच कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून दामोदर पवार ,अभि शिंदे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.
प्लॅनेट मराठीने साजरा केला ‘रंगोत्सव’
विको प्रस्तुत, प्लॅनेट मराठी ‘रंगोत्सव’ रंगांची उधळण करत नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने आजोजिलेल्या या आनंदोत्सवात अभिजीत पानसे, किशोरी शहाणे, अवधूत गुप्ते, श्रृती मराठे, गौरव घाटणेकर, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, विजय पाटकर, जयंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक विशाल देवरूखकर, तन्वी मुंडले, विवेक सांगळे, अविनाश दारव्हेकर, सुशांत शेलार, आदिती सारंगधर, मनवा नाईक, सुरभी हांडे, सोनाली खरे, प्रियांका तन्वर, सनाया आनंद, गौरव मोरे यांच्यासह प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते.
याबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बरदापूरकर म्हणतात, ” विविध रंगांची उधळण करणारा हा सण खूप उत्साहाने भरलेला आहे आणि म्हणूनच हा सण आम्ही एकत्र साजरा करत आहोत. एरव्ही कामात व्यस्त असणारे हे कलाकार यानिमित्ताने एकत्र येऊन धमाल करतात. मजा, मस्ती आम्ही या रंगोत्सवात करतोय.’’
By T. Roy
*प्यार निभाना सजना*बिहार में शानदार तीसरा सप्ताह व दर्शको के दिल पर छा गए प्रदीप हमराही *
हमराही फ़िल्म के बैनर तले बनी समाजिक ,परिवारिक फ़िल्म है* प्यार निभाना सजना* बिहार में सभी दर्शको को दिल पर छा गया।
यह फ़िल्म ग्रामीण परिवेश के साथ ही साथ सामाजिक, परिवारिक फ़िल्म है।खास कर इस फ़िल्म में सच्चा व निःस्वार्थ प्यार दिखाया गया जो महिलाओं को खूब भा रहा है।
इसके निर्माता वरुण पांडेय व शशि प्रकाश एवं रामजी सिंह तथा मुख्य कलाकार प्रदीप हमराही,अभिलाषा प्रसाद,गोपाल राय,प्रिया राजपूत,अनीता सिंह,नीरज बादशाह,आर के गोस्वामी है जबकि निर्देशक राकेश राजपूत, गीतकार बीरेंद्र कुमार पांडेय व संतोष पूरी है और उनके गीतों को मधुर संगीत से सजाया है राजेश गुप्ता।इस फ़िल्म के कथा,पटकथा व संवाद सिने आजकल व सीएम इंडिया टीवी के चीफ एडिटर कुमार समत ने लिखा है और इस फ़िल्म के एडिटर इंडस्ट्रीज के जाने माने एडिटर अमित आनंद एवम प्रचारक समरजीत है।
यह फ़िल्म पिछले दिनों बिहार में आपके नजदीकी सिनेमा घरों में रिलीज हुआ है। और अब शानदार तीसरा सप्ताह चल रहा है।इस फ़िल्म को आप सभी अपने परिवार के साथ बैठकर देख सकते है।क्योंकि यह फ़िल्म बिल्कुल आपके घरो की कहानी की तरह ही है।
रोजमर्रा प्रत्येक घरो में घटने वाली घटनाओ पर आधारित फिल्म है *प्यार निभाना सजना*।
बड़े कलाकरो को तो आपलोगो ने जरूर देखा होगा। *प्यार निभाना सजना* को भी एक बार जरूर देखें व नवोदित कलाकर अभिनेता प्रदीप हमराही व अभिलाषा प्रसाद की जोड़ी को दर्शक पसंद कर रहे है ।
*गंगेश्वरलाल श्रीवास्तव (संजू) एशिया की सबसे बड़ी ट्रेड यूनियन, अलाईड मजदूर यूनियन के जनरल सेक्रेटरी पद पर ५वी बार निर्विरोध चुने गए!*
४८,००० से भी ज्यादा मेंबरों वाली, एशिया की सबसे बड़ी ट्रेड यूनियन, फिल्म स्टूडियोज़ सेटिंग एंड अलाईड मज़दूर यूनियन के जनरल सेक्रेटरी पद पर गंगेश्वरलाल श्रीवास्तव (संजू )को पांचवी बार निर्विरोध चुना गया है।
इस यूनियन के पूर्व चेयरमैन मिथुन चक्रवर्ती और विधायक राम कदम रह चुके हैं, चुनाव वर्ष २०२४-२०२७ के लिए घोषित हो चुके हैं, जिसके लिए १८ मार्च से २० मार्च २०२४ तक यूनियन की मदर बॉडी, फेडेरशन ऑफ़ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लाईज द्वारा नियुक्त चुनाव समिति (स्क्रूटिनी कमिटी) के समक्ष कई उम्मीदवारों ने यूनियन के ८ पदों के लिए अपना नामांकन पत्र भरा। नामांकन भरने का अंतिम दिन २० मार्च २०२४ को शाम ५ बजे तक था और नामांकन पत्र वापिस लेने के लिए २१ मार्च से २३ मार्च २०२४ के दिन शाम ५ बजे तक तय किये गए थे। चेयरमैन, सीनियर वाईस चेयरमैन, वाईस चेयरमैन, जनरल सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी १, जॉइंट सेक्रेटरी २, ट्रेझरर, जॉइंट ट्रेझरर के पदों के लिए कुल २१ उम्मीदवारों ने नामांकन पत्र भरा जिनमे से ३ उम्मीदवारों ने अपना नामांकन पत्र वापिस ले लिया। चुनाव समिति (स्क्रूटिनी कमिटी) द्वारा २३ मार्च २०२४ को यह घोषित किया गया की गंगेश्वरलाल अ. श्रीवास्तव (संजू) को महासचिव के पद के लिए और राकेश मौर्या को ट्रेझरार पद के लिए निर्वोरोध चुने गएँ और बचे हुए ४ पदों लिए १६ उम्मीदवारों के नामो की घोषणा की गई। चेयरमैन और जॉइंट ट्रेझरर के पद के लिए किसी भी योग्य उम्मीदवार ने पर्चा नहीं भरा। रविवार दिनांक ३१ मार्च २०२४ को प्रातः १० बजे से शाम ५ बजे तक चुनाव समिति (स्क्रूटिनी कमिटी) की देख रेख में अँधेरी पूर्व स्थित कामगार कल्याण में ईवीएम वोटिंग मशीन के जरिये उक्त ४ पद के लिए वोटिंग की जाएगी जिसमे हजारों की तादाद में मेंबर अपने अमूल्य मत से ४ पदों के लिए योग्य उम्मीदवार चुनेंगे। चुनाव समिति (स्क्रूटिनी कमिटी) के द्वारा प्रेस कोफ्रेंस करके जीते हुए उम्मीदवारों की घोषणा की जायेगी। चुनाव प्रक्रिया पूरी होने के बाद चेयरमैन और जॉइंट ट्रेझरार पद के लिए नवनिर्वाचित पदाधिकारी योग्य सदस्य को कोआप्रेट करने की प्रक्रिया पूर्ण करेंगे। बतादें की यह यूनियन ४१ साल पुरानी संस्था है और वर्ष १९८३ से काम कर रही है।
SACHIN TENDULKAR BACKED RRP ELECTRONICS LTD UNVEILS SEMICONDUCTOR MILESTONE WITH INAUGURATION OF CUTTING-EDGE FACILITY IN MAHARASHTRA
– RRP Electronics Ltd, in a historic collaboration with a prestigious European consortium, proudly announced the inauguration of Maharashtra’s pioneering semiconductor facility. This groundbreaking endeavour signifies a monumental leap forward, positioning Maharashtra as a global powerhouse in semiconductor innovation and manufacturing.
The 25,000 sq ft facility witnessed the esteemed presence of *Dr Anil Kakodkar, renowned Indian nuclear physicist and mechanical engineer and legendary cricketer and global cricketing icon Mr. Sachin Tendulkar along with Mr Rajendra K Chodankar – the Founder, Promoter, Chairman and CEO of RRP S4E Innovative Pvt. Ltd. (RRP S4E) officiated the ceremony
This momentous occasion heralds the dawn of a transformative era in India’s technological landscape. The state-of-the-art OSAT facility is poised to catalyze future growth, paving the path towards establishing a comprehensive R&D centre and an expanded setup encompassing multi-line OSAT and a Fab foundry, bolstered by unwavering support from the Maharashtra Government.
Embarking on a journey of innovation, RRP Electronics Ltd pledges an initial investment of INR 5,000 crores over the forthcoming five years, with equal vigour and commitment earmarked for phase II. The company remains steadfast in its pursuit of leveraging government subsidies to augment this ambitious venture.
In alignment with its steadfast commitment to excellence, RRP Electronics Ltd remains dedicated to serving key sectors such as automotive, power, electronics, and industrial markets, while concurrently propelling advancements in semiconductor-based technology. This ethos of innovation is poised to redefine industry benchmarks and propel the nation to unprecedented technological zeniths.
As a vanguard in the electronics industry, RRP Electronics Ltd epitomizes a relentless pursuit of technological advancement through strategic partnerships, innovation, and unwavering dedication to research and development. The inauguration of this cutting-edge facility underscores RRP’s pivotal role in shaping the trajectory of semiconductor technology, not only in India but on a global scale.
*Mr Rajendra K Chodankar – the Founder, Promoter, Chairman and CEO of RRP S4E Innovative Pvt. Ltd. (RRP S4E) says* _“I am exhilarated by the unveiling of Maharashtra’s pioneering semiconductor facility by RRP Electronics Ltd. This momentous occasion not only marks a significant stride in our technological journey but also symbolizes our unwavering commitment to driving innovation and shaping the future of semiconductor technology. With this monumental endeavour, we stand poised to revolutionize the industry landscape, cementing Maharashtra’s position as a global leader in semiconductor innovation. Together, we embark on a journey of relentless pursuit towards excellence, propelling RRP S4E and the nation to unparalleled heights of technological prowess and prosperity”_ *further adding* _”We are honoured to have Mr. Sachin Tendulkar as the strategic investor, he brings a great amount of value addition”_
*Dr Anil Kakodkar, renowned Indian nuclear physicist and mechanical engineer quotes*, _”The inauguration of Maharashtra’s pioneering semiconductor facility marks a quantum leap in India’s technological prowess. I am honoured to be part of this transformative journey, propelling our nation towards unparalleled innovation and global leadership in semiconductor technology”_
*Sachin Tendulkar says* _“We live in exciting times today, when India is building industries that positively impact the world tomorrow. I’m happy to be backing technologies and entrepreneurs who are part of this story. My support for RRP Electronics’ foray into semiconductors stems from this belief. I wish the team at RRP Electronics all the very best for their endeavours”_